हम भारतके लोग अभियानाअंतर्गत दिल्ली, येथे झालेल्या हिंसाचारा विरोधात, निषेध आणि निदर्शने तसेच शांततेचे आव्हान करण्याची, परवानगी मागण्यास, स्वराज इंडिया स्वराज अभियान, पक्षाचे नेते ज्येष्ठ समाजवादी, कार्यकर्ते अण्णा खंदारे आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ॲड. मनोहर टाकसाळ, यांच्या नेतृत्वात गेलेल्या पथकाला.
औरंगाबाद पोलीस कमिश्नरानी परवानगी नाकारली आणि अवमानजनक, वागणूक व शब्द प्रयोग केला. या घटनेचा निषेध म्हणुनु, आज दिनांक १ मार्च २०२० रोजी, गांधी भवन येथे पत्रकार परिषद, घेऊन निषेध करण्यात आला. या पत्रकार परिषदेत, ॲड रमेशभाई खंडागळे, ॲड भगवान भोजने, कॉ. अशोक सलामी , प्रो गोर्डे , अयुबखान मॅरेज सिद्दीकी, मुकुल निकाळजे इत्यादी कार्य करते उपस्थित होते. असे वृत्त मुख्य संपादक जय इंडिया जय भारत न्यूज चॅनेल यांनी कळवले आहेwww.jaiindiajaibharat.com
No comments:
Post a Comment