वाशिम शहर हे जिल्हयाचे ठीकाण असुन, राेजच येथे
हजाराेंच्या संख्येने नागरिकांची वर्दळ, सुरु असते. अकाेला नाक्यावरून येजा-करणा-यांची संख्या जास्त प्रमाणात आहे.
या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालय, एस.पी. ऑफिस, जिल्हा परीषद, जिल्हा रुग्णालय, नगर परिषद, अशा
अनेक मुख्य कार्यालयात जाण्याकरिता, अकाेला नाका ओलांडून जावे लागते.
तेथे मुख्य
मार्गावरुन, बरेच छाेटी व माेठी वाहने, वेगाने जातांना, वर्दळ असते. व वाहने वेगाने
जातांना, बरेच लहान-माेठी, अपघात या ठीकाणी झाली, असुन ब-याच नागरिकांना अपघात हाेऊन
गंभीर दुखापती झाल्या, असल्यामुळे तिथे, गतिराेधक बसवावा अशी, नागरीकांची मागणी हाेत आहे़.असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी संदीपकांबळे यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com/news channel live....
No comments:
Post a Comment