आंबेडकरवादी पक्ष
अनेक आहेत बाबासाहेबांचे नांव घेऊन, किंवा नाते सांगुन सत्ता प्राप्त होणार नाही, तर विचारधारेवर विस्वास ठेऊन ब.स.पा. काम
करते, त्यामुळे बसपाचे सरकार महाराष्टात येणार फक्त बाबासाहेबांचे विचार घरा घरा
पोहचवा कॅडर ,मिटींग वाढवा व बुथपर्यंंत विचार पोहचवा.असे
प्रतिपादन बसपाचे राष्ट़ीय महासचिव उत्तर प्रदेशचे माजी मंत्री महाराष्ट्र
प्रदेशचे प्रभारी आमदार राम अचल राजभर यांनी बुलडाणा, जिल्हयाच्या वतीने
आयोजीत कार्यकर्ता, प्रशिक्षण शिबीर मध्ये केले. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधीं सागर झणके यांनी कळविले आहे..
Å
No comments:
Post a Comment